व्यक्तिमत्त्व विकासासाठी आपल्यातील कौशल्ये ओळखणे आवश्यक : डॉ. आशुतोष पाटील
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आपले व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी आपल्यातीलं अंत:प्रेरणा महत्त्वाची ठरते. प्रत्येकात कोणती ना कोणती कौशल्ये असतात. त्याला चालना देण्यासाठी आपण श्रवण, वाचन, लेखन आणि संभाषण कौशल्ये अंगीकृत करणे आवश्यक आहे असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रसिद्ध समीक्षक प्रा.डॉ. आशुतोष पाटील यांनी व्यक्त…
