जलविद्युत संच देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देण्यास विरोध
नाशिक ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे व महानिर्मिती कंपनी संचलित सुमारे १६ जलविद्युत संच देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देण्याच्या निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. शासनाचा हा निर्णय अयोग्य असून तो ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्षा कडून (मार्क्सवादी) करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे सन २००५ पूर्वी महाराष्ट्र…
