Home » Archives for 2024-09-21

शिवस्वराज्य यात्रेचे वैशाली सुर्यवंशी यांनी केले स्वागत ; जयंत पाटील यांच्या सोबत चर्चा

पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश असलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी स्वागत केले. आ. जयंत पाटील व खा. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आज जळगाव जिल्ह्यात आले आहेत. आज सकाळी…

Read More

केसीई इंस्टिट्यूटमध्ये इन्फोसिसच्या सहकार्याने ‘संयुक्त प्रशिक्षण उपक्रम’ संपन्न

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई.चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये इन्फोसिसच्या सहकार्याने संयुक्त पंधरा दिवसीय प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला होता. सदर उपक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आय.एम.आर. चे संचालक प्रा. डॉ.बी.व्ही. पवार, डॉ.वर्षा पाठक, उदय चतुर आणि इन्फोसिसचे दीपेश हे प्रमाणपत्र वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी संचालक…

Read More

जिल्हा परिषद शिरसोली शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने दत्तक गाव शिरसोली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिरसोली गावचे सरपंच उषा अर्जुन पवार, अर्जुन पवार, बारी समाज माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आंबटकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक साळुंखे, बारी समाज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ बारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ….

Read More

केसीई इंजीनियरिंग व मॅनेजमेंट महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ई उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ): के.सी.ई. इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उदघाटन कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे वर्धा येथून मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी मा. राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार : केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील

पुणे ( वास्तव पोस्ट ) : प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार ‘हर घर जल’ योजना राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी, यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २०…

Read More

अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी निधीची भरीव तरतूद : पालकमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ): अल्पसंख्याक समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक विकासासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाला ५०० कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा व प्रशिक्षण देण्यात येईल, असे अल्पसंख्यांक व औकाफ, सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. हज हाऊस येथील सभागृहात मौलाना…

Read More

नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावासाठी प्रयत्न करणार :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुणे ( वास्तव पोस्ट ) : पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर येथे आयोजित जिल्ह्यातील…

Read More
error: Content is protected !!