Home » Archives for 2024-07-10

मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार मोठा दिलासा

CM – EKNATH SHINDE : किनारी मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरु असुन हे मार्ग टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुले करण्यात येत आहेत. या मार्गांमुळे वाहतुकीच्या कोंडीतुन जनतेला दिलासा मिळणार आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान…

Read More

धरणगावात ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी ४० कोटींच्या निधीस मंजुरी

Sub District Hospital : धरणगाव येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता मिळाली असुन याठिकाणी अद्ययावत सर्व सुखसुविधा आणि निवासस्थान असणार आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. धरणगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव येथिल बालकवी…

Read More

आमच्यात कोणतीच ‘सेटींग’ नाही; पाचोर्‍यातून मी लढणार व जिंकणार : वैशालीताई सुर्यवंशी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘‘भाऊ बहिणीचे नाते हे घरात असते, राजकारणात नाही. आज पराभवाच्या भितीने ते काहीही अफवा पसरवत असले तरी आमच्यात कोणतीही सेटींग होणार नसून पाचोर्‍यातून मी लढून जिंकणारच !” असे ठाम प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या जळगावात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजीत धरणे आंदोलनात…

Read More

खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे रविवारी आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ जुलै रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्या खेळाडूची निवड जळगाव येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड करण्यात येईल. ही राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक २५ ते २८…

Read More

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याची हत्या

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येथील जिल्हा कारागृहातील खळबळजनक घटनेने जळगाव पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. आज सकाळी चक्क जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या एका संशयिताची हत्या झाली आहे. याबाबत वृत्त असे की, भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र खरात यांचा ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळ येथे खून करण्यात आला होता….

Read More
error: Content is protected !!