जिल्ह्यात टंचाईच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांना उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश
जळगाव | दि.१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) जळगाव जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिथे टंचाई अशा भागात, आदिवासी भागात मनरेगाची अधिकाधिक कामे सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची, जनवारांच्या पाण्याची, चाऱ्याची सोय यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने देखरेख करावी असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. आज राज्याचे मुख्यसचिव नितीन…
