जिल्ह्यातील बँकांनी कृषी व कृषीपूरक व्यवसायाला अर्थसहाय्य करुन रोजगार निर्मितीस चालना द्यावी :जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यात कृषी व पूरक व्यवसायाकडे जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनाची ताकत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बँकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून त्यातून रोजगार आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. पशुपालन, मत्स्य व्यवसायाच्या प्रक्रिया उद्योगात खुप मोठी संधी आहे. त्या दृष्टीने सर्व बँकांनी काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद…
