Home » Archives for 2024-03-14

जिल्ह्यातील बँकांनी कृषी व कृषीपूरक व्यवसायाला अर्थसहाय्य करुन रोजगार निर्मितीस चालना द्यावी :जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यात कृषी व पूरक व्यवसायाकडे जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनाची ताकत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बँकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून त्यातून रोजगार आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. पशुपालन, मत्स्य व्यवसायाच्या प्रक्रिया उद्योगात खुप मोठी संधी आहे. त्या दृष्टीने सर्व बँकांनी काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद…

Read More

मीटर घेण्यासाठी एक हजारांची लाच मागणी भोवली : वरणगावातील वायरमन एसीबीच्या जाळ्यात

वरणगाव | दि. १४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी तडजोडी अंती एक हजारांची लाच मागणी करणाऱ्या वरणगाव शहरातील वीज कंपनीचा वरीष्ठ तंत्रज्ञ अमीन शहा करामत शहा वय ३३, राहणार हिना पार्क वरणगाव यास जळगाव एसीबीने मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अटक केली. विशेष म्हणजे लाचखोर अमीन शहा यांना सापळ्याचा…

Read More

गुणवत्तापूर्ण उपक्रमासोबतच शिक्षकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावणार : कल्पना चव्हाण

जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज) – देशात नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातले आहे. विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध उपक्रम राबवून उपक्रमशील शिक्षकांच्या माध्यमातून जिल्ह्याला अग्रेसर बनवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. तसेच शिक्षकांचे प्रलंबित असणारे प्रश्न तात्काळ सोडवण्यावर भर असेलच असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव कल्पना चव्हाण यांनी केले. शिक्षणाधिकारी कल्पना…

Read More

भारतात १०ॲप्स,५७ सोशल मिडीया हॅंडल, ओटीटी प्लॅटफॉर्म, आणि काही वेबसाईट्सवर बंदी

नवी दिल्ली | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अभद्र, आणि काही प्रकरणांमध्ये अश्लील सामग्री प्रस्तुत करणाऱ्या १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, सोशल मीडिया अकाउंट आणि अनेक वेबसाइटवर पूर्णपणे बंदी घातली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, देशभरात १८ ओटीटी प्लॅटफॉर्मला प्रसारण मंत्रालयाकडून अनेकवेळा ताकीद देण्यात आली होती….

Read More

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा दबदबा कायम; विदर्भाला नमवत ४२व्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी

मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट टीमने ४२ व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकुन इतिहास घडवला आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर १६९ धावांनी विजय मिळवला. मुंबईने विदर्भासमोर विजयासाठी ५३८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. विदर्भानेही जोरदार खेळ करत चौथा दिवस खेळून काढला. पाचव्या दिवशीही जोरदार खेळ सुरु केला. जिंकण्याच्या उद्देशाने…

Read More

‘वैशालीताई तुम आगे बढो…’ च्या जयघोषाने दुमदुमला भडगाव तालुका

शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमांना तरूणाईसह महिला व ज्येष्ठांचा हिरीरीने सहभाग भडगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – ‘गाव तिथे शाखा’ अभियानाच्या अंतर्गत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते आज भडगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये पक्षाच्या शाखांचा शुभारंभ करण्यात आला असता त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यात तरूणाईसह महिला आणि ज्येष्ठांचा सहभाग…

Read More

अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट पाडण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

रत्नागिरी | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज )– अनिल परब यांचे दापोलीमधील साई रिसॉर्ट पडणार हे आता निश्चित झाले आहे. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे हायकोर्टामधील सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या…

Read More

रेडक्रॉस जळगाव शाखेला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ रेडक्रॉस शाखा पुरस्कार प्रदान

जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – रेडक्रॉस राज्य शाखा मुंबईच्या वतीने रेडक्रॉस जळगाव शाखेला सन २०२१-२२ च्या कार्यकाळात वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध सेवाभावी उपक्रमांसाठी देण्यात येणारा राजा महाराजा सिंह सर्वोत्कृष्ठ रेडक्रॉस शाखा पुरस्कार तसेच सन २०२२-२३ च्या कार्यकाळात रेडक्रॉसच्या सेवाकार्यात सर्वात जास्त नवीन सभासदांना सहभागी करण्यासाठीचा रेडक्रॉस राज्य शाखेचा मेरिट पुरस्कार देऊन…

Read More

मतदान करतांना सर्वसामान्यांचे हाल डोळ्यासमोर ठेवा : वैशालीताई सुर्यवंशी

भडगाव तालुक्यात शाखांचे उदघाटन : ठिकठिकाणी भव्य स्वागत भडगाव | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– सध्या शेतकर्‍यांसह सर्वांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून आगामी निवडणुकीत मत देतांना हे हाल डोळ्यासमोर ठेवून सत्ताधार्‍यांना धडा शिकवा अशा शब्दांमध्ये शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. त्या भडगाव तालुक्यातील शिवसेना शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमात…

Read More
error: Content is protected !!