Home » Archives for 2024-02-15

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास अशोक जैन यांची उभयता उपस्थिती

जळगाव, दि.१५( वास्तव पोस्ट न्यूज ) – संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे (BAPS Temple) उद्घाटन परमपूज्य महंत स्वामीजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दि.१४ फेब्रुवारीला संपन्न झाले, या उद्घाटन सोहळ्यास जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन हे सौ. ज्योती जैन यांच्यासह उभयता उपस्थित होते .भारतातून या…

Read More

तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून गौरविण्यात येणार; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– कृषि विभागाच्या विविध समित्यांच्या आढावा बैठक दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी होणार असुन तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना प्रोत्साहन म्हणून गौरविण्यात येईल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आजच्या बैठकीत निर्णय घेतला. सविस्तर वृत्त असे की आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका…

Read More

सुप्रीम निर्णयामुळे राजकीय पक्षांना जोरदार झटका ; इलेक्टोरल बॉंड घटनाबाह्य !!

नवी दिल्ली, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आज सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे संकल्पना ही घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिल्याने अनेक छोट्या मोठ्या राजकीय पक्षांचे धाबे दणानले आहे . हा निर्णय म्हणजे लोकशाही व लोकशाहीच्या पार्दर्शिकतेला मजबूत करणारा असा निर्णय असल्याचे बोलले जात आहे . सविस्तर वृत्त असे की भाजपा सरकारने २०१७ साली निवडणूक रोख्यांची (…

Read More

प्रदुषण एक भस्मासुर : भाग -२

आजच्या लेखात आपण प्रदुषण म्हणजे नेमके काय हे बघणार आहोत. आपण आधी ‘प्लास्टीक’ या विषयावर बोलणार आहोत. आज दिवसेंदिवस प्लास्टीकचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. प्लास्टीक नष्ट होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात. प्लास्टीक सहजपणे नष्ट होत नाही, तरी त्याचा सर्रासपणे चाललेला वापर आपण कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे. कारण प्लास्टीक हे मानवी शरीरासाठी व मुक्या प्राण्यांसाठी अतिशय…

Read More

ऑनलाईन तलाठी परीक्षेत संगणक हॅक ; संगणकाचा कर्सर लातूर येथून ऑपरेट

धाराशिव, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– तलाठी भरतीच्या ऑनलाईन परीक्षेत चक्क संगणक हॅक करून पेपर दिल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. चौकशीनंतर दोषी आढळून आलेल्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी बुधवारी रात्री उशिरा महसूलचे अधिकारी पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र, रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरूच होती. सविस्तर वृत्त असे की, १७ ऑगस्ट ते…

Read More

राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनियर ऍथलेटिक स्पर्धेसाठी जिल्हा संघ अहमदाबादला रवाना

जळगाव, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )- ॲथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित आंतर जिल्हा राष्ट्रीय अथेलेटिक्स स्पर्धांचे दि १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान अहमदाबाद गुजरात येथे आयोजन केले आहे. स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे सात खेळाडू सहभागी होत असून निवड झालेला संघ स्पर्धेसाठी रवाना झाला. सर्व खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, संघटना यांना जिल्हा प्रशासनाकडून मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात…

Read More

देशातील पहिली ‘स्वच्छ भारत अकादमी’ ठाण्यात शासकीय तांत्रिक विद्यालयात सुरू करणार

ठाणे, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातंर्गत ठाण्यातील शासकीय तांत्रिक विद्यालय येथे देशातील पहिली ‘स्वच्छ भारत अकादमी’ सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि बीव्हीजी भारत विकास ग्रुप यांच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. हा उपक्रम स्वच्छता…

Read More

मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण

ठाणे, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महाजनवाडी येथील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी (कॅशलेस काऊंटर) रुग्णालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी दिव्यांगांच्या उपचाराकरिता उभारलेल्या फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचेदेखील ई-अनावरण करण्यात आले. जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून मीरा-भाईंदर- वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेली वाहने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयाला…

Read More

जिल्हाधिकारी यांच्याकडून कृषी विभागाला १०६१९ नामंजूर प्रकरणांची फेरतपासणी करण्याच्या सूचना

जळगाव, दि .१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील केळीच्या पीक विम्या विषयी ज्यांचे प्रकरण नामंजूर झालेले आहेत त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने गंभीर दाखल घेतली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला १०६१९ नामंजूर प्रकरणांची फेरतपासणी करून अपील पात्र झालेल्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केळी पीक विम्या बाबत…

Read More
error: Content is protected !!