तिसऱ्या T-20 त भारताचा दमदार विजय. रोहितची (हिटमॅन) वादळी खेळी, ठोकले विक्रमी ५ वे शतक.
बेंगलुरु : वास्तव पोस्ट , दि.१७ (प्रतिनिधि) काल बेंगलुरु येथे भारत आणि अफगानिस्तान यांच्यात तीसरा टी-20 सामना खेळला गेला हा सामना अतिशय रोमहर्षक झाला . भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी पत्करुन २० षटकात २१२/४ धावा केल्या . डावाच्या सुरवातीला २२ धावात ४ गड़ी झटपट बाद झाल्याने भारतीय गोटात थोड़े चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते ….
