Headlines

खबरदार : बेकायदा वृक्षतोड केल्यास भरावा लागणार ५० हजारांचा दंड !

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पर्यावरण संवर्धन काळाची गरज असुन, सर्रास होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरण समतोल बिघडत चालला आहे. बेकायदा होत असलेल्या वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी बेकायदा वृक्षतोडीच्या दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून ५० हजार करण्यात येणार आहे. यासाठी पुढील आठवड्यात आदेश जारी करण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली….

Read More

मुंबईत पोहचताच ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ‘मातोश्री’वर ; राजकीय भुवया ऊंचावल्या !

Mamata Banerjee visits Matoshree : आजच्या या भेटीबाबत उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, ही आमची कौटुंबिक भेट असून या भेटीचा राजकारणाशी काही संबंध नाही. ममता बॅनर्जी यांनी मात्र आपण या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार, असं माध्यमांना सांगितले. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबईच्या…

Read More

१८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन प्रशिक्षण शिबिराचे बक्षीस वितरण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या १० दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिराच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, कमांडिंग ऑफिसर कर्नल अभिजित महाजन, प्राचार्य डॉ. गौरी राणे, प्राचार्य डॉ.राजेंद्र खड़ायते, उपप्राचार्य डॉ.बी.एन. केसूर, प्र प्राचार्य मेजर…

Read More

शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावरील ज्वारी मोजणी सुरू करा; भडगाव तहसीलदारांना निवेदन

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भडगाव तालुक्यातील ज्वारी खरेदी विक्रीचे पोर्टल दि.२७ जून पासून बंद आहे. परिणामी शेतकरी वर्गास अनेक अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्वारी मोजणी भडगाव शेतकरी संघामार्फत केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ६६२ नोंदणी पैकी फक्त १८१ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी झाली, त्यानंतर काही नोंदणी ही झाली आहे….

Read More

मू.जे.महाविद्यालयात ‘मेघ दाटुनी येता…’ काव्यवाचन रंगले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित कान्ह ललित कला केंद्र व स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सभागृहात ‘मेघ दाटूनी येता… चिंब पावसाच्या कविता’ हा काव्य वाचनाचा कार्यक्रम रंगला. यात मराठीतील सुप्रसिद्ध कवींच्या पावसावर आधारित कवितांचे गायन व अभिवाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खान्देश…

Read More

भडगावातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

भडगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शहरातील जलाली मोहल्ला भागातील पदाधिकाऱ्यांनी आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग होत असल्याचे दिसून येत आहेत. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच अन्य पदाधिकारी पक्षात दाखल होत…

Read More

बलून बंधारे, पाडळसे धरणासह तापी खोरे योजनेसाठी केंद्र सरकारला साकडे

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गिरणा नदीवरील ७ बलून बंधारे, तसेच पाडळसे धरण व तापी खोरे महाकाय पुर्नभरण योजनेसंदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना पत्र पाठविले आहे. अशा मागणीचे पत्र जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना पाठविले…

Read More

‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार’ राज्यातील शेतकऱ्यांना समर्पित : मुख्यमंत्री शिंदे

Best Agriculture State Award : महाराष्ट्र राज्यास मिळालेला सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांच्या घामामुळे तसेच कष्टामुळे हा पुरस्कार स्विकारण्याचे भाग्य मला मिळाले. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : १५ व्या कृषी नेतृत्व समिती २०२४ आणि एग्रीकल्चर टुडे या मासिकाच्या वतीने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य…

Read More

रस्ते व पुलांसाठी १५ कोटी तर चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी १४.५० कोटी निधी मंजूर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबई येथे सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात पाच रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी १५ कोटी तसेच चांदसर येथील शासकीय आश्रम शाळा – शालेय इमारतीच्या बांधकामासाठी १४ कोटी ५० लक्ष इतका निधी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सौजन्याने बाहेरपुरा भागात मोफत मतदार नोंदणी अभियान

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सौजन्याने मोफत मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती अभियानास आज पासून सुरुवात करण्यात आली. यावेळी वैशालीताईंच्या उपस्थितीत अभियानास सुरुवात करून नोंदणी करण्यास नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यात आल्या. तसेच परिसरात नागरिकांना येणाऱ्या विविध समस्यांवर…

Read More

राजपूत समाजातील उच्चशिक्षित, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या डॉ. विजेता सिंह

ज्या समाजामध्ये महिलांना घराच्या बाहेर पडणे अशक्य होते अशा राजपूत समाजातील डॉ. विजेता सिंह या परिसरातील सतरा गावांमधील पहिल्या महिला उच्चशिक्षित आहेत. उच्च शिक्षणाबरोबरच त्यांचे सामाजिक भान जागृत आहे त्यामुळेच त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवलेले आहेत. डॉ. विजेता सिंह यांच्या शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीची कहाणी या ठिकाणी देत आहोत… डॉ. विजेता सिंह या मूळच्या भोपाळ येथील…

Read More

मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार मोठा दिलासा

CM – EKNATH SHINDE : किनारी मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरु असुन हे मार्ग टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुले करण्यात येत आहेत. या मार्गांमुळे वाहतुकीच्या कोंडीतुन जनतेला दिलासा मिळणार आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान…

Read More

धरणगावात ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी ४० कोटींच्या निधीस मंजुरी

Sub District Hospital : धरणगाव येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता मिळाली असुन याठिकाणी अद्ययावत सर्व सुखसुविधा आणि निवासस्थान असणार आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. धरणगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव येथिल बालकवी…

Read More

आमच्यात कोणतीच ‘सेटींग’ नाही; पाचोर्‍यातून मी लढणार व जिंकणार : वैशालीताई सुर्यवंशी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘‘भाऊ बहिणीचे नाते हे घरात असते, राजकारणात नाही. आज पराभवाच्या भितीने ते काहीही अफवा पसरवत असले तरी आमच्यात कोणतीही सेटींग होणार नसून पाचोर्‍यातून मी लढून जिंकणारच !” असे ठाम प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या जळगावात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजीत धरणे आंदोलनात…

Read More

खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे रविवारी आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ जुलै रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्या खेळाडूची निवड जळगाव येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड करण्यात येईल. ही राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक २५ ते २८…

Read More
error: Content is protected !!