Headlines
Home » शैक्षणिक

RTE प्रवेशाचा ‘एक किमी’चा तिढा सुटला! उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ५ किमीचा पर्याय

पुणे l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​महाराष्ट्रातील लाखो गरीब आणि कष्टकरी पालकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आरटीई (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने लादलेली ‘एक किलोमीटर’ अंतराची जाचक अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरवली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता पालकांना आपल्या घरापासून ३ ते ५ किलोमीटर अंतरावरील खाजगी विनाअनुदानित…

Read More

‘शालार्थ’ घोटाळा: फरार उपसंचालकांच्या मालमत्तेची निघणार ‘कुंडली’; आर्थिक गुन्हे शाखेचा फास आवळला

विशेष बातमी: वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क Exclusive ​नाशिक/जळगाव: शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागातील १५० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात आता खळबळजनक वळण आले आहे. गेल्या चार दिवसांपासून फरार असलेले तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव आणि भाऊसाहेब चव्हाण यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांनी आता ‘विशेष मोहिमे’सह त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची तयारी सुरू केली आहे. केवळ पगार…

Read More

एल.एल.बी. चे शिक्षण घेत असल्याचे कारण दाखवत सर्वाधिक गुण असूनही उमेदवारास नियुक्ती नाकारली

​विद्यापीठाची मनमानी : बेकायदा शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणारे प्रशासन पात्र उमेदवारावर अन्याय का करतेय? जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​जळगाव : एकिकडे उच्च शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्वतःच एक धक्कादायक आणि अनाकलनीय निर्णय घेतला आहे. मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम विभागात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सर्वाधिक ८० गुण…

Read More

जळगाव शिक्षण विभागात ‘शालार्थ आयडी’चा मोठा घोटाळा; ६६१ कर्मचाऱ्यांचे आदेश संशयाच्या भोवऱ्यात

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागात ‘शालार्थ आयडी’ संदर्भात एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, तब्बल ६६१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आदेशांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक आदेशांची अधिकृत ‘जावक रजिस्टर’मध्ये नोंदच नसल्याचे निष्पन्न झाले आहे.​नेमका प्रकार काय?​शिक्षण विभागाच्या मूळ जावक रजिस्टरची पडताळणी केली असता, अनेक…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राध्यापक भरतीस मुदतवाढ​

छत्रपती संभाजीनगर | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रखडलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया आता गतीने पुढे सरकत आहे. राज्य शासनाच्या नवीन निर्णयामुळे उद्भवलेल्या तांत्रिक बदलांनंतर, विद्यापीठ प्रशासनाने विविध अध्यापकीय आणि प्रशासकीय पदांसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवली असून दि.२० मार्च २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. दरम्यान राज्य शासनाने ११ फेब्रुवारी २०२६…

Read More

RTE प्रवेश : उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतरही पोर्टलवर ‘१ किमी’ची अट कायम; पालकांमध्ये अस्वस्थता

​जळगाव | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला मोठा दणका दिला असला, तरी तांत्रिक पातळीवर मात्र पालकांचा मनस्ताप अद्याप संपलेला नाही. न्यायालयाने १ किलोमीटरची अट बेकायदेशीर ठरवून रद्द केली असली, तरी आरटीई पोर्टल अद्याप अपडेट न झाल्याने प्रवेश अर्जांमध्ये अडथळे…

Read More

एमएच-सीईटी व नीट साठी १२ वी परीक्षेनंतर विशेष क्रॅश कोर्स ; महावीर क्लासेसचा उपक्रम

स्पर्धा परीक्षाभिमुख तज्ञांकडून मार्गदर्शन वास्तव पोस्ट l जळगाव : वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेशासाठी होणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर महावीर क्लासेसतर्फे केवळ एमएच-सीईटी (मेडिकल व इंजिनिअरिंग) विद्यार्थ्यांसाठी विशेष ४५ दिवसांचा उन्हाळी क्रॅश कोर्स १२ वी परीक्षेनंतर लगेच सूरु होणार आहे. विद्यार्थ्यांना अचूक व परीक्षाभिमुख मार्गदर्शन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. सीबीएसई व राज्य मंडळाच्या बारावी विज्ञान…

Read More

महावीर क्लासेसच्या सहावी ते दहावी फाउंडेशन बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

वास्तव पोस्ट l जळगाव : महावीर क्लासेसच्या सहावी ते दहावी फाउंडेशन बॅचसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. आयआयटी, जेईई आणि नीट सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी फाउंडेशन बॅचेस महत्त्वाच्या आहेत. इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या फाउंडेशन बॅचेस हे विशेष वर्ग असून ते विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा जसे की नीट, आयआयटी जेईई, ऑलिम्पियाइस, एनटीएसई इत्यादींसाठी डिझाइन केलेले आहेत. हे वर्ग…

Read More

मानव सेवा विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलीया, सचिव विश्वनाथ जोशी, मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील प्रवेशापासून ते निरोप समारंभापर्यंतच्या प्रत्येक क्षणांचे आणि प्रसंगाचे वर्णन आपल्या संगीतमय नाटकातून सादर करत शाळेविषयी…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड शिबिर उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना, एकमेकांना सहकार्य करणे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे व आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे एकदिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराची सुरुवात सकाळी आठ वाजेपासून झाली. स्काऊट गाईड प्रार्थना, सर्व धर्म समभाव…

Read More

मानव सेवा विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण व आनंद मेळावा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील मानव सेवा विद्यालयात हिवाळी क्रीडा पारितोषिक वितरण व स्काऊट गाईड अंतर्गत आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, सचिव विश्वनाथ जोशी, कोषाध्यक्ष कमल कुमार पारख, सदस्य सुभाष पाटील,…

Read More

पोलिस संरक्षणात नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू शाळेचा प्रशासनाने घेतला ताबा !

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू माध्यमिक शाळेतील १० वी उत्तीर्ण ८० विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले शाळा सोडल्याचे दाखले मिळत नसल्यामुळे विद्यार्थी व पालक मोठ्या समस्येत सापडले होते. संबंधित शाळेचे माजी प्रभारी मुख्याध्यापक सातत्याने अडथळा निर्माण करून दाखले देण्यास टाळाटाळ करत होते. या गंभीर परिस्थितीची माहिती सामाजिक संघटनेमार्फत जिल्हा…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जागरूकता निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात व त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी तसेच निर्णय क्षमता विकसित होण्यासाठी प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविला जात आहे. आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांचे विविध खेळ घेण्यात…

Read More

किलबिल बालक मंदिर शाळेत विद्यार्थी प्रवेश सोहळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर शाळेमध्ये सोमवार रोजी शाळेचा पहिला दिवस असल्या कारणाने स्वागतासाठी शिक्षकांनी छान सजावट केली. त्यावेळी प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात…

Read More

विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजेच शाळेचा विकास : चंद्रकांत बढे

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : दि वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय शाळेत प्रवेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या चेअरमन चंद्रकांत बढे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील यशाचा गौरव करताना म्हटले की, “विज्ञान, खेळ, शिक्षण तसेच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे मिळालेले यश म्हणजे शाळेच्या विकासाचे द्योतक आहे….

Read More
error: Content is protected !!