Headlines
Home » कृषी

जैन इरिगेशन अन् NRCB मध्ये करार; केळीच्या दोन नवीन जातींची होणार निर्मिती

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत जळगावच्या जैन हिल्सवर एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार संपन्न झाला. भारतीय कृषी अनुसंधान परिषद- राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (NRCB), त्रिची आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यात ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पुवन’ या केळीच्या दोन…

Read More

जैन हिल्सवर आधुनिक शेतीचा ‘शिवराज’ मंत्र; ठिबकवरील भात शेतीने केंद्रीय कृषीमंत्री भारावले

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क भारताला शेती क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे. जळगावच्या जैन हिल्सवर राबवलेले प्रयोग हे देशाला प्रगतीकडे नेणारे आहेत, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या जैन हिल्स येथील विविध कृषी प्रात्यक्षिकांची पाहणी करण्यासाठी ते जळगाव दौऱ्यावर…

Read More

आधुनिक कृषी तंत्रज्ञान नव्या भारताच्या विकासाचा मार्ग : मंत्री नारायन सिंह कुशवाह

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कमी श्रमात, कमी जागेत, कमी पाण्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी ठिबक, स्प्रिंकलर, ऑटोमेशन, प्रिसीजींग फार्मिंग, अतिसघन फळबागांची लागवड करून प्रक्रिया उद्योगांवर भर दिला पाहिजे. याच्या अवलंबनातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तसेच ग्रामीण स्तरावर रोजगार वाढेल परिणामी स्थलांतर थांबू शकेल. त्यासाठी तरूणांनी आपल्याकडील ज्ञानाचा उपयोग हा शेतीमध्ये असलेले अत्याधुनिक…

Read More

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

By विक्रांत पाटील जळगाव येथील जैन हिल्सवर दरवर्षी भरणारा कृषी महोत्सव हा केवळ एक प्रदर्शन किंवा मेळावा नाही, तर तो देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक ‘कृषी तीर्थक्षेत्र’ बनला आहे. हे एक असे ठिकाण आहे, जिथे शेतकऱ्यांना केवळ नवीन तंत्रज्ञान पाहता येत नाही, तर ते आत्मसात करून आपल्या शेतात क्रांती घडवण्याची प्रेरणा मिळते. या महोत्सवामागे एक प्रामाणिक विचार…

Read More

पर्यावरणपूरक नॅनो खतांचा वापर वाढवावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे शेतकऱ्यांना आवाहन

इफकोच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती व्हॅन’चे उद्घाटन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. इफको संस्थेच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती मोहीम व्हॅन’ चे उद्घाटन त्यांच्या हस्ते जळगाव येथे संपन्न झाले. ही व्हॅन जळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन…

Read More

जैन हिल्स ला पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनहक्क धारकांच्या ‘मसाला समूह’ कार्यशाळा संपन्न

दीपप्रज्ज्वलन करुन उदघाटन करताना अशोक जैन, (डावीकडून) समाधान पाटील, प्रतिभा शिंदे, आयुष प्रसाद, धांडे, जि.प. सीईओ मिनल करनवाल, अरुण पवार जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘संघर्ष करून आदिवासी उभा राहत असतो आपल्याला चांगल्या कामासाठी संघर्ष करायचा आहे. यातून वैयक्तिक वनहक्क धारक आपण बनलात मात्र फक्त जमीन घेऊन विकास होत नाही तर ती कमी पाण्यात, कमी…

Read More

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य ; नाहरकत प्रमाणपत्र मुदतीत सादर करण्याचे आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सन २०२३ या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत ५००० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाहीं तथापि ज्यांच्या…

Read More

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत शेतकरी गट स्थापन करून ड्रोनच्या मदतीने फवारणी तंत्रज्ञानाचा लाभ घेवून अनुदानासाठी अर्ज करावा, आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसह शेतीतील विविध अडचणींवर मात करता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे व आधुनिक कृषी…

Read More

शेतकरी आत्महत्यांबाबत जिल्हा प्रशासन आणि विद्यापीठाचा सामंजस्य करार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण शोधण्यासाठी आणि उपजीविकेसाठी सरकारी हस्तक्षेपाचा अभ्यास करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत जिल्हा नियोजन कार्यालयाच्या माध्यमातून सुमारे ३३० पीडित शेतकरी कुटुंबांचे घरोघरी सर्वेक्षण होणार आहे. यात आत्महत्यांना कारणीभूत ठरणारे सामाजिक-आर्थिक आणि मानसिक…

Read More

शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनवाढ साध्य करावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

चिंचपुरा ( वास्तव पोस्ट ) : “कापूस उत्पादनात नवनवीन तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा समावेश करणे काळाची गरज असून शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनवाढ साध्य करावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चिंचपुरा येथील कापूस विशेष प्रकल्प अंतर्गत शेती दिन कार्यक्रमावेळी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, जळगावचे कार्यक्रम समन्वयक डॉ….

Read More

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : शेतकऱ्यांच्या ओळखपत्रामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दृष्टीने ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांचे ओळखपत्र हे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा…

Read More

केळी क्लस्टरच्या अंमलबजावणी नियोजनासाठी जैन हिल्स येथे ‘केळी पीक चर्चासत्र’

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्या ३० वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी टिश्युकल्चर, ठिबक सिंचन, फर्टिगेशन व हायटेक पॅकेज ऑफ प्रॅक्टीसेस, फ्रुट केअर मॅनेजमेंट, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आणि निर्यात या क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून केळी पीक क्लस्टर योजनेमुळे जळगाव जिल्हा हे केळी निर्यातीचे हब म्हणून जगाच्या बाजारपेठेत नावलौकीक मिळवेल.निर्यातीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे…

Read More

देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून गिफ्ट ! DAP चे दर वाढनार नाही

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. डीएपीच्या दरात कोणतीही वाढ होणार नसून ५० किलोची पिशवी १३५० रुपयांना मिळत राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या गरजेनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक…

Read More

धान-भरडधान्य खरेदीच्या नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ : मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा…

Read More

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजनेसंदर्भात आढावा बैठक संपन्न

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार दि.३१ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ योजनेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अप्पर मुख्य सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या महाराष्ट्र शासनाच्या फ्लॅगशीप उपक्रमाकरिता प्रकल्प विकासकांना येणाऱ्या…

Read More
error: Content is protected !!