Home » Archives for SANDIP RANDHE

SANDIP RANDHE

भारताने अंडर-१९ क्रिकेट विश्वकप २०२६ जिंकला ; इंग्लंडचा १०० धावांनी धुव्वा

वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज शतकी खेळी, ८० चेंडूत १७५ धावा, १५ चौकार आणि १५ षटकार हरारे ( वास्तव पोस्ट ) : झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबवर आज झालेल्या आयसीसी अंडर-१९ पुरुष क्रिकेट विश्वकपच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी दणदणीत पराभव करून विश्वकपचे विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले. कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि…

Read More

DPDC बैठकीत पत्रकारांना नो एन्ट्री ; गुलाबराव पाटील म्हणाले, ‘तो आमचा अधिकार’

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा नियोजन आणि विकास समिती (DPDC) बैठकीत पत्रकारांना बैठक कक्षात प्रवेश नाकारण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, “पत्रकारांना बैठक कक्षात न घेणे हा आमचा अधिकार आहे.” हे विधान राज्यातील माध्यम स्वातंत्र्य आणि प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत असून, विरोधी पक्ष आणि…

Read More

मुंबई विमानतळावर दोन विमानांच्या पंखांची एकमेकांना धडक ; मोठी दुर्घटना टळली

मुंबई  ( वास्तव पोस्ट ) :  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन विमानांचे पंखे एकमेकांना धडकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सदर घटना ही मुंबई विमानतळाच्या टॅक्सी-वे वर घडली. आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही विमानांमध्ये प्रवाशी होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समजते. महाराष्ट्र नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान…

Read More

मानव सेवा विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलीया, सचिव विश्वनाथ जोशी, मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील प्रवेशापासून ते निरोप समारंभापर्यंतच्या प्रत्येक क्षणांचे आणि प्रसंगाचे वर्णन आपल्या संगीतमय नाटकातून सादर करत शाळेविषयी…

Read More

धक्कादायक : पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड !

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना आज दि.३ मंगळवार रोजी घडली. हे हेलिकॉप्टर छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघणार होते. पायलटने वेळीच हे दोष ओळखल्याने मोठा अपघात टळला आणि मुंडे यांनी आपला प्रवास स्थगित केला. घटनेची सविस्तर…

Read More

अमोल मिटकरींचे धक्कादायक प्रश्न : विमान अपघातात ६ मृत्यू ! मग सहावी व्यक्ती कुठे ?

बारामती ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात फक्त ५ मृतदेह सापडल्याचा मुद्दा उपस्थित करत मिटकरींनी या घटनेच्या…

Read More

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विधिमंडळ गटाने आज दुपारी २ वाजता बैठक घेऊन सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड केली. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मुंबईतील लोक भवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, यावेळी हॉलमध्ये “अजित दादा अमर रहें”…

Read More

ममता बॅनर्जी यांचा खळबळजनक दावा : अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज दि. २८ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून मोठी शोककळा पसरली आहे. मात्र, ही घटना केवळ अपघात नसून त्यामागे काही कट असण्याची शक्यता वर्तवली असून राजकीय नेत्यांनी…

Read More

धक्कादायक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

बारामती ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी मुंबईहून बारामतीला जात असताना झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या अपघातात वैमानिक आणि पवार यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह इतर चार जणांचाही मृत्यू झाला आहे. आज सकाळी ८ वाजता मुंबईहून उड्डाण करणारे हे छोटे विमान ४५ मिनिटांनी लँडिंगच्या प्रयत्नात बारामती…

Read More

आधुनिक कृषी तंत्रज्ञान नव्या भारताच्या विकासाचा मार्ग : मंत्री नारायन सिंह कुशवाह

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कमी श्रमात, कमी जागेत, कमी पाण्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी ठिबक, स्प्रिंकलर, ऑटोमेशन, प्रिसीजींग फार्मिंग, अतिसघन फळबागांची लागवड करून प्रक्रिया उद्योगांवर भर दिला पाहिजे. याच्या अवलंबनातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तसेच ग्रामीण स्तरावर रोजगार वाढेल परिणामी स्थलांतर थांबू शकेल. त्यासाठी तरूणांनी आपल्याकडील ज्ञानाचा उपयोग हा शेतीमध्ये असलेले अत्याधुनिक…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड शिबिर उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना, एकमेकांना सहकार्य करणे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे व आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे एकदिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराची सुरुवात सकाळी आठ वाजेपासून झाली. स्काऊट गाईड प्रार्थना, सर्व धर्म समभाव…

Read More

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा नववर्षाच्या पूर्वसंधेला राज्यातील नागरिकांना संदेश

मुबंई ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नववर्षाच्या पूर्वसंधेला नागरिकांना समाजमाध्यमातून संदेश दिला आहे. ते आपल्या एक्स ( पूर्वीचे ट्विटर ) या हॅण्डलवर म्हणतात की… तमाम बंधू – भगिनींनो, गोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेले २०२५ हे वर्ष आता सरत आलंय, तर दुसरीकडे नव्याने उभारी घेण्याची उत्तुंग स्वप्नं दाखवणारे…

Read More

अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन वेळेत व पारदर्शक पद्धतीने होणार : सचिव तुकाराम मुंढे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळांमधील नोंदणी प्रमाणपत्र रद्द होणे, नूतनीकरण न करणे तसेच पटनिर्धारणानंतर विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक व एकसंध कार्यपद्धती निश्चित केली आहे, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली. सचिव मुंढे म्हणाले, यापूर्वी विविध शासन निर्णय,…

Read More

राज्यात १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना हे अभियान साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक…

Read More

मानव सेवा विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण व आनंद मेळावा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील मानव सेवा विद्यालयात हिवाळी क्रीडा पारितोषिक वितरण व स्काऊट गाईड अंतर्गत आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, सचिव विश्वनाथ जोशी, कोषाध्यक्ष कमल कुमार पारख, सदस्य सुभाष पाटील,…

Read More
error: Content is protected !!