T20 विश्वचषक 2026: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; सुपर-8 मध्ये दिमाखात प्रवेश!
वास्तव पोस्ट | कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने आपला विजयी रथ कायम राखत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात विजय मिळवत भारताने ‘सुपर-८’ फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर अभिषेक…
