ज्ञानभारती फाउंडेशन चा भाऊबीज निमित्त एक आनोखा उपक्रम
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वि.प्र.संदीप सोनवणे | विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ‘आश्रय माझे घर’ मतीमंद मुलांचे आश्रयस्थान सावखेडा येथे मुलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. अतिशय आनंददायी वातावरणात मुलांना ओवाळुन गोडधोड खाऊ घालण्यात आले. तसेच मुलांना कै.श्री.छगनराव परशराम नाईक आणि कै.सौ.रेवती छगनराव नाईक यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ भाऊबीजेच्या मंगल पर्वावर मसाला डोसे, चॅयनिज राईस, चटणी तसेच…
