ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी ; महिला आणि पुरुष संघाने पटकावले सुवर्णपदक !
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आपल्या संघाचे यश हे भारताच्या बुद्धिबळ इतिहासात एक सुवर्णक्षण ठरला आहे. आपल्या खेळाडूंनी दाखवलेली परिपूर्ण खेळतंत्र, मानसिक सबलता, आणि जिद्द यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा उज्वल झाले आहे. अथक परिश्रम आणि ध्येयाशी असलेल्या निष्ठेमुळेच आपण आज हे यश प्राप्त केले आहे. या विजयामागे केवळ खेळाडूंचा…
