फेरफार नोंदीच्या तक्रारी वेळेत निकाली काढाव्यात जिल्हाधिकाऱ्यांनी काढला लेखी आदेश
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महसूल नियमानुसार फेरफार संदर्भात तक्रार असेल तर ती ठराविक वेळेत पूर्ण करणे अभिप्रेत असते मात्र त्यात दिरंगाई होत असल्याचे लक्षात आल्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी फेरफार नोंदीच्या तक्रारी संदर्भात लेखी आदेश दिला असून त्यात कारवाई वेळेत व नियमानुसार करण्याची अधोरेखित केले आहे. या आदेशात खालील बाबी निर्देशीत करण्यात आल्या…
