द.कोरियाला हरवत टीम इंडिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ; विजेतेपदासाठी चीन सोबत लढणार !
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी आज दि.१६ रोजी जोरदार खेळ करत कोरियन संघाचा ४-१ ने धुव्वा उडवला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होणार आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंनी पहिल्या क्वार्टरमध्येच आक्रमक खेळ दाखवत गोल करण्याच्या…
