जळगावच्या रस्त्यांची गंमतच लय न्यारी! भर पावसात आणि खड्डयांतील पाण्यात डांबर फवारुन केली डागडूजी !!
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे आगमन होत असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. मात्र बऱ्याच गणेश मंडळांना गणपती मूर्तीस आपल्या मंडपाठिकाणी आनण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. याचे कारण म्हणजे शहरातील मार्गावरील खड्डे. या खड्डयांमुळे आनंदावर जणुकाही विरजणच पडले आहे. गणपती आगमनाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत देखील रस्त्यावरील खड्डे न बुजल्याने…
