दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत : कामिनी अमृतकर
चौधरी वाड्यात बहिणाबाई चौधरी यांची १४४ वी जयंती साजरी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘बहिणाबाई चौधरी यांच्या वास्तव्याने पुनीत चौधरी वाड्यातील या घरात कविता फुलली, निर्माण झाली ती कविता आजही टवटवीत आहे. कवितांचा अनमोल ठेवा त्यांनी आपल्यासाठी सोडलेला आहे. त्यांनी साध्या सोप्या पद्धतीने जगण्याचे तत्त्वज्ञान मांडले…’ असे गौरोद्गार चाळीसगाव येथील आकाशवाणी कलावंत, लेखिका कामिनी…
