महामार्ग : जळगावकरांच्या डोळ्यात होणारी ही धूळफेक थांबणार कधी ?
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीच्या समस्यां बाबत ‘वास्तव पोस्ट‘ कडून सध्या पाहणी केली जात आहे. अनेक समस्यांपैकी एक समस्या म्हणजे रस्ता ही होय. गेल्या तीन दिवसांत शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरील ज्या प्रकारे महामार्गाच्या काही मिटरच्या खचलेल्या भाग आणि त्याठिकाणचे धुळीच्या लोट’चे जे विदारक दृश्य आहे ते बघता प्रशासन…
