उष्णतेच्या लाटेने जळगावकर हैराण ; पारा ४७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता !
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्ह्यात सध्या सूर्य भयंकर आग ओकत असून उष्णतेच्या लाटेने जळगावकर हैराण झाले आहेत. रविवारी तर तापमानाने नवा उच्चांक गाठला. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानाने ४४ अंशाचा टप्पा गाठला. तापमान वाढीने प्रचंड उकाडा जाणवत असून या उकाड्यापासून कधी सुटका होणार, याची जळगावकर असोशीने वाट पाहत आहेत. मात्र, आगामी…
