अचूक नियोजनातून करण पाटलांना मिळणार वाढीव मताधिक्य; पाचोरा मेळाव्यात निर्धार
पाचोरा | दि ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सत्ताधार्यांबाबत जनतेत रोष असून प्रचार फेर्यांमध्ये लोक आपल्या सोबत राहतील असे दिसून आले आहे. तथापि, मतदानाआधीच्या शेवटच्या टप्प्यात गाफील राहू नका असा आवाहन वजा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाचोर्यात आयोजीत मेळाव्यात दिला. तर, अचूक नियोजन करून करण पाटील यांना वाढीव मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार देखील…
