Home » Archives for 2024-05-06

सीआयएससीई बारावीच्या बोर्ड परीक्षेत अनुभूती निवासी स्कूलचा निकाल यंदाही १०० टक्के

जळगाव | दि. ६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला असुन यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा…

Read More

सीआयएससीई दहावीच्या बोर्ड परीक्षेत अनुभूती निवासी स्कूलचा निकाल १०० टक्के ; आदित्य सिंग प्रथम

सीआयएससीई बोर्ड दहावीच्या परीक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १० वी आयसीएसईचा निकाल जाहिर झाला असुन यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. अनुभूती स्कूलमधून आदित्य सिंग हा ९५.४० टक्के गुणांसह प्रथम आला. त्याला गणित या…

Read More

…तर मी अभिनय क्षेत्र सोडणार ! कंगणा राणावतच्या चाहत्यांसाठी दुःखद खबर

मुंबई | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे कंगना सध्या जोरदार प्रचारात व्यस्त आहे. या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना कंगणाने अनेक विषयावर भाष्य केले. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगणाला विचारण्यात…

Read More

अहमदाबादमधील ३ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची इमेलद्वारे धमकी; पोलिस यंत्रणा सतर्क

अहमदाबाद | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्ब ब्लास्टची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील काही शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ईमेलद्वारे मिळणाऱ्या या धमकींमुळे पोलिस यंत्रणा मात्र अलर्ट मोड आहे. अहमदाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास…

Read More

मंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या घरी ईडीची छापेमारी ;३० कोटीचे घबाड जप्त !

रांची | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आधीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडची राजधानी रांचीमध्ये अनके ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीने मोठी रोकड जप्त…

Read More
error: Content is protected !!