अखेर IPL 2024 मधून मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात; प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर
मुंबई | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानात केकेआर कडून २५ धावांनी पराभूत झाल्याने ते प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडले. वेंकटेश अय्यरच्या ७० धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने विजयासाठी १७० धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबई इंडियन्सचा डाव १८.५ षटकात १४५ धावांवर आटोपला. मुंबईसाठी हे आव्हान मोठे नसले तरी मुंबईच्या संघाची…
