प्रहार : राजकारणात माझा कोणी बाप नाही, नितेश राणेचा असेल; सागर बंगल्याची भीती आम्हाला नाही
अमरावती | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– रोखठोक बेधडक व्यक्तव्याने जनमाणसात प्रसिद्ध असलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीतून स्वतंत्रपणे उमेदवार उभा करण्याची घोषणा करुन महायुतीला आव्हानच दिले आहे. त्याचबरोबर नवनीत राणा यांना पाडण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले आहे. यावर भाजपाचे नितेश राणे यांनी सागर बंगल्यावरुन फोन आलेला नाही. एक फोन येताच बच्चू…
