भक्ती संगीत संध्येतून भवरलाल जैन यांच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण

जळगाव | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– ‘कर्म हेचि जीवन’ मानणाऱ्या जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन अर्थात मोठेभाऊ यांचा आज ता. २५ फेब्रुवारी श्रद्धावंदन दिन निमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या वतीने ‘भक्ती संगीत संध्येतून मोठ्याभाऊंच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण करण्यात आले. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्यातून संजीवनी फाऊंडेशन व परिवर्तनतर्फे आयोजित सहा दिवसीय मैत्र…

Read More

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आक्रमक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना

मुंबई | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज ओबोसी प्रवर्गातुन मराठा समाजाला आरक्षण आणि सगेसोयरेची अंबलबजावणी केली जात नाही म्हणून अतिशय आक्रमक शैलीत निर्णायक बैठक घेतली . यावेळी त्यांनी समाजाला संबोधित केले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून…

Read More

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे यांचे ईव्हीएम मशीनबद्दल मोठे वक्तव्य

मुंबई | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सध्या देशभरात होणाऱ्या ईव्हीएम विरोधी रॅली व आंदोलनावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देशामध्ये निवडणुकीत ईव्हीएम च्या वापरा विषयी त्यांचे मत विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, “मी जे बोलतो ते त्याक्षणी कटू वाटतं तरी कालांतराने लोकांना ते पटतं. मग ते मराठा आरक्षणाबद्दल असो वा ईव्हीएमबद्दल….

Read More

युवासेनेचा ‘युवा महाराष्ट्र’ हा राज्यस्तरीय मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार

ठाणे | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – युवा सेनेचा ‘युवा महाराष्ट्र’ हा राज्यस्तरीय मेळावा काल शनिवारी ठाण्यातील रेमंड मैदानात मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. यावेळी पक्षाच्या माध्यमातून युवक आणि युवतींनी समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी नक्की काय करायला हवे याबाबतची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका मांडली. युवासेनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

ठाणे | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाले. ठाणे शहरातील धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात…

Read More

परिवर्तनने जळगावचा सांस्कृतिक पाया समृद्ध केला

जळगाव,दि.२४ (वास्तव पोस्ट न्यूज ) – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्यातून संजीवनी फाऊंडेशन व परिवर्तन संस्थेतर्फे आयोजीत मैत्र महोत्सवाचा आज भाऊंचे उद्यानात एम्पी थेटअरमध्ये ‘बाजे रे मुरलिया’ या बासरी वादनाच्या कार्यक्रमाने प्रारंभ झाला. आजपासून २९ फेब्रुवारी पर्यंत दररोज सायंकाळी ६:३० वाजैला मैत्र महोत्सव असेल. कलश हस्तांतरित करून महोत्सवाचे अनोखे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख…

Read More

जिल्ह्यातील बँकांसाठी धनसंवर्धन कार्यशाळा ; जिल्ह्याचा राज्यातील विकासाचा वाटा फक्त २.४ टक्के

जळगाव जिल्ह्याचा आर्थिक विकास दर वाढविण्याची जबाबदारी बँकाची : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव, दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जिल्ह्याचा आर्थिक विकासदराची राज्यस्तरीय तुलना करायची झाली तर फक्त २.४ टक्के आहे. तो दर वाढविण्याची गरज असून ती जबाबदारी बँकांची आहे. बँक अधिकारी आणि कर्मचारी यांनी गुणवत्तापूर्ण व्यावसायिक वाढ करण्याचा निश्चय केला तर ते शक्य आहे….

Read More

कजगाव येथे आ. किशोर आप्पा यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन

कजगाव, दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | कजगाव येथे आज संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संत रोहिदास महाराज यांनी समाजाला दिलेली शिकवण व त्यांनी केलेले उपदेश प्रत्येकाने आचरणात आणावे, असे उपस्थित मान्यवरांनी आपल्या…

Read More

म्हाडाची घरे वेळेवर आणि परवडणाऱ्या दरात मिळावी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे दि.२४,( वास्तव पोस्ट न्यूज )– कोकण विभागातील गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत (म्हाडा) ५ हजार ३११ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडतीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आला. आपले हक्काचे स्वमालकीचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, त्यातील काही भाग्यवंतांचे स्वप्न आज या सोडतीद्वारे पूर्ण झाले आहे याचा आनंद आणि समाधान वाटत…

Read More

पुण्यामध्ये थंडीचा जोर वाढला ; राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

पुणे, दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) पुणे येथे थंडीचा जोर कमी झाला , असे वाटतं असतांना शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडलेल्या पुणेकरांना थंडीचा कडाका जाणवला. अचानक गारठा वाढल्याने नागरिकांनी थंडीचा आनंद घेतला. मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज वातावरणात अचानक गारवा वाढला, दुपारी मात्र उन्हाची तीव्रता जाणवली. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद पुणे येथे झाली.पुण्यात शुक्रवारी…

Read More

तापी नदी पात्रातील नांदेड येथील शासकीय वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा प्रशासनाने घरकुलांसाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे :पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश..! जळगाव दि.२३,( वास्तव पोस्ट न्यूज )– वाळू ही बांधकामासाठी लागणारी अत्यावश्यक गोष्ट असल्यामुळे त्यात अनेक गैरप्रकार घडतात. दर देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले होते, म्हणून राज्य सरकारने १६ फेब्रुवारी २०२४ ला नवे धोरण जाहीर केले. त्याप्रमाणे आता वाळू ६०० रुपये प्रती ब्रास मिळणार…

Read More

महिंदळे येथे संत रोहिदास यांची जयंती साजरी

कजगाव, दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त महिंदळे येथे ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करण्यात आले. सरपंच मोहन पाटील यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

तांदुळवाडी येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

कजगाव, दि.२४( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त तांदुळवाडी ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले . सरपंच नकुल पाटील यांचे हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी तांदुळवाडीचे ग्रामसेवक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

चोपडा येथील नुतन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन ; प्रशासकीय कामांना गती मिळणार

चोपडा, दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महसूल यंत्रणा ही गतिमान यंत्रणा म्हणून ओळखली जाते. चोपडा येथे अत्याधुनिक अशी प्रशासकीय इमारत बांधल्यामुळे कामाला गती येईल. नव्या इमारतीत नवी कार्यसंस्कृती रुजवा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी तालुका प्रशासनाला नव्या इमारतीसाठी शुभेच्छा देऊन आपले अनुभव…

Read More

गांधीवादी मूल्यशिक्षण प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त : कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाचा जळगावच्या गांधी रिसर्च फौंडेशनसमवेत सामंजस्य करार कोल्हापूर,दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गांधीवादी मूल्यशिक्षण या विषयावरील अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच अनेक उपक्रम गांधी अभ्यास केंद्रामार्फत येत्या वर्षभरात राबविण्यात येऊ शकतील, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि जळगाव येथील गांधी रिसर्च फौंडेशन यांच्यादरम्यान…

Read More
error: Content is protected !!