राष्ट्रीय महामार्ग : जनतेच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबणार तरी कधी ?
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मागील दोन दिवसांत पुन्हा हजेरी लावली आहे. यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बच्चे कंपनी मात्र मनसोक्त आनंद लुटतांना दिसून आली. बऱ्याच कॉलनीनींमध्ये पाणी साचुन घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जेथे रस्तेच नाहीत अशा कॉलनीत तर पायी चालणे देखील कठीण झाले आहे. शहरातून … राष्ट्रीय महामार्ग : जनतेच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबणार तरी कधी ? वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.