
देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून गिफ्ट ! DAP चे दर वाढनार नाही
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. डीएपीच्या दरात कोणतीही वाढ होणार नसून ५० किलोची पिशवी १३५० रुपयांना मिळत राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या गरजेनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक…