वानखेडे मैदानावर अभिषेक शर्माची वादळी खेळी ; भारताचा सलग १७ वा मालिका विजय !
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ५ व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा दणदणीत पराभव करून ऐतिहासिक विजय मिळविला. टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या आणि ५ व्या T20I सामन्यात भारताने इंग्लंडचा वाईट रीतीने पराभव करून मोठी कामगिरी केली. प्रथम फलंदाजी…
