वानखेडे मैदानावर अभिषेक शर्माची वादळी खेळी ; भारताचा सलग १७ वा मालिका विजय !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ५ व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा दणदणीत पराभव करून ऐतिहासिक विजय मिळविला. टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या आणि ५ व्या T20I सामन्यात भारताने इंग्लंडचा वाईट रीतीने पराभव करून मोठी कामगिरी केली. प्रथम फलंदाजी…

Read More

महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारत विश्वविजेता

मलेशिया ( वास्तव पोस्ट ) : येथे सुरु असलेल्या महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. आफ्रिकेची कर्णधार कायला रेनेकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर अक्षरशः नांगी टाकली. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ केवळ ८२ धावांत गारद झाला….

Read More

रायगडा रेल्वे स्थानकात मालगाडीवर बसलेल्या व्यक्तीचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू !

ओडिशा ( वास्तव पोस्ट ) : रायगडा रेल्वे स्थानकावर एक भीषण अपघात झाला. मालगाडीत बसलेल्या एका व्यक्तीने हाय व्होल्टेजच्या वायरला स्पर्श केला आणि डोळ्याची पापणी पडण्या च्या आताच तो आगीचा गोळा होऊन खाली पडला. संपूर्ण भाजल्याने त्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. समोर आला आहे. यात विजेचा धक्का लागून त्या व्यक्तीला…

Read More

महिला डॉक्टरवर अत्याचार व हत्या प्रकरणी संजय रॉय यास जन्मठेपेची शिक्षा !

Kolkata Doctor Rape Case : कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणी मुख्य आरोपी संजय रॉय यास १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याच्या शिक्षेसाठी १६० पानांचा निकाल लिहिण्यात आला होता, आज संजय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कोलकत्ता ( वास्तव पोस्ट ) : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये…

Read More

महाकुंभमेळा परिसरात सिलेंडर स्फोटामुळे आग ; अनेक तंबू जळून खाक !

MAHA KUMBH MELA : कुंभमेळ्याच्या सेक्टर पाचमध्ये आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचे समजते. या आगीत २० ते २५ तंबू जळून खाक झाले. प्रयागराज ( वास्तव पोस्ट ) : येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळा परिसरात भीषण आग लागली. यावेळी तात्काळ अग्निशमन…

Read More

समुद्री सामर्थ्याचा नवा अध्याय! शक्तिशाली आणि आत्मनिर्भर भारताच्या ३ जहाजांचे जलावतरण

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात निर्मित सुरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्त्वाच्या जहाजांचे राष्ट्राला समर्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतून भारतीय नौदलाने एकाच वेळी युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी कार्यान्वित करून स्वावलंबनाच्या दिशेने केलेली ही ऐतिहासिक वाटचाल आहे. ‘मेक इन इंडिया’ योजनेच्या माध्यमातून…

Read More

रोबोटिक प्रणालीद्वारे जगातील पहिली कार्डियाक टेलीसर्जरी भारतात ; सर्जरी यशस्वी झाल्याचा डॉक्टरांचा दावा !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : वैद्यकीय क्षेत्रामधील नवनवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्ण दोघांच्याही सुविधा वाढत आहेत. या क्रमाने, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, रोबोटिक कार्डियाक टेलिसर्जरी २८० किलोमीटर अंतरावरून यशस्वीरित्या केली. कार्डियाक सर्जन डॉ. सुधीर श्रीवास्तव यांनी जयपूर, एनसीआर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये SSI मंत्रा सर्जिकल रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही शस्त्रक्रिया…

Read More

महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन साजरा

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिनानिमित्त प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे…

Read More

दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या स्मारकाची प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ स्मारक बनवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. स्मारकासाठी काही स्थानांची पाहणी करण्यात आली असून, डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांना यापैकी एक ठिकाण निवडण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सीपीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी राजघाट, राष्ट्रीय स्मृतीस्थळ आणि किसान घाटच्या आजूबाजूच्या परिसराचा…

Read More

देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून गिफ्ट ! DAP चे दर वाढनार नाही

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. डीएपीच्या दरात कोणतीही वाढ होणार नसून ५० किलोची पिशवी १३५० रुपयांना मिळत राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या गरजेनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक…

Read More

केरळ चे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केला नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केरळ राज्याचा “मिनी पाकिस्तान” असा उल्लेख केल्याबद्दल सत्ताधारी आघाडी आणि विरोधकांची टीका केली आहे. केरळ हे मिनी पाकिस्तान आहे म्हणून राहुल गांधींची बहीण तिथे निवडून आली, सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. अतिरेकी लोकांना धरूनच हे लोक…

Read More

इस्रोच्या ‘स्पॅडेक्स PSLV-C60’ यशस्वी मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट मुंबई ( वास्तव पोस्ट ) : नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट दिली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या ‘स्पॅडेक्स PSLV-C60’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या यशाचे कौतुक करत या संशोधन प्रकल्पात सहभागी इस्रोच्या वैज्ञानिक, अभियंते यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

नोकरीसाठी केलेल्या अर्जावर १८% जीएसटी लागणार ! सरकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळतेय : खा. प्रियंका गांधी वाड्रा

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : देशात बेरोजगारांची संख्या वाढतच चालली असून बेरोजगार जास्त आहे आणि त्यामानाने नोकऱ्या कमी आहेत. यामुळे तरुणांना आपल्या प्रतिभा किंवा कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही. एका पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली तरी हजारो अर्ज येतात. या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी ही तरुणांची पहिली पसंती आहे. दरम्यान बेरोजगारांना नोकऱ्या देण्यासाठी…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ७ लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंबीय सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मुलगा लोकसभा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांना पारंपारिक पैठणी शाल आणि पुष्पगुच्छ…

Read More

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचेनिधन झाले त्यांच्या निधनामुळे काँग्रेससह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांना…

Read More
error: Content is protected !!